अन्नजाल-कविता - इयत्ता 8 वी मराठी बालभारती - पृष्ठ क्र 78, कविता व MCQ स्वाध्याय
अन्नजाल - कवी हर्ष सदाशिव परचुरे - या कवितेचे वाचन करून खालील MCQ स्वाध्याय सोडवल्यास आपल्याला हा कविता कितपत समजली हे कळेल तसेच आपली बरोबर आलेली उत्तरे आपणास समजतील आणि चुकलेल्या उत्तरांऐवजी बरोबर उत्तरे कोणती हे सुद्धा आपणास कळेल,
कवितेचा अर्थ-
प्रस्तुत कवितेत अन्नसाखळीचे महत्व सांगितले आहे जीवसृष्टी निर्माण होताना लाखो वर्षात अन्नसाखळ्या तुटत गेल्याने निसर्गानेच अन्नजाल निर्माण केले म्हणजेच प्रत्येक जीव एकापेक्षा जास्त जीवांना खाऊन जगू लागला त्यामुळे या अन्नजालातल्या काही जीवजाती नष्ट झाल्या, तरी ते पूर्ण नष्ट होत नाही मात्र ते नक्कीच कमकुवत होतं हेच या अन्नसाखळीच्या मदतीने समजावले आहे जर आपण प्राण्यांना मारुन टाकले तर साखळीतील घटक कमी होतील आणि साखळी कमकुवत होईल म्हणून जीवन जगू दया असे म्हटले आहे
स्वाध्याय -
आपला हा स्वाध्याय सोडवून संपल्यावर शेवटी असलेल्या Submit निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, पुढे एक नवीन पेज दिसेल येथे आपल्याला किती गुण मिळालेत,आपले किती प्रश्न चुकले, त्या चुकलेल्या प्रश्नांची बरोबर उत्तरे कोणती आहेत हे पाहण्यासाठी View Score अशा निळ्या रंगाच्या बटनला क्लिक करा, अशाप्रकारे आपण हा स्वाध्याय पूर्ण कराल- त्यानंतरचा दुसरा स्वाध्याय सोडवा व मित्रांना सुद्धा सराव करण्यास सांगा Best Of Luck
आमच्या टेलिग्राम channel ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
आमच्या Whats app ग्रुप मध्ये जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा
0 Comments